पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशाची अंमलबजावणी, जेट्टीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

रत्नागिरी : रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भल्या पहाटेच मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे जेट्टीच्या विकास आणि विस्ताराचा मार्ग खुला होण्यास मदत होणार आहे.



मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिल्यानंतर राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील ३१९ अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्याची कारवाई केली होती.या नोटीसला अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही हे बघून राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची

महाराष्ट्राची 'ब्लू इकॉनॉमी' देणार चीन-जपानला टक्कर; मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे; मच्छिमारांच्या हिताला बाधा न पोहोचवता कोकण किनारपट्टीचा जागतिक विकास करणार मुंबई (सुहास