जिओचा परवडणारा रिचार्ज, दररोज मिळणार १ जीबी डेटा, कॉलिंग

मुंबई: जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध असतात. येथे तुम्हाला बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत. जिओचा २०९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला भरपूर फायदे मिळतील. यात कॉल, डेटा आणि एसएमएस इत्यादीचा समावेश आहे.


जिओ पोर्टलवर लिस्टेड डिटेल्सनुसार, २०९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २२ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या २०९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १ जीबी डेटा मिळेल. येथे संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान मिळेल. युजर्सला या प्लानमध्ये एकूण २२ जीबी डेटा मिळेल.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल एसीटीडी कॉलचा समावेश आहे. जिओच्या या परवडणाऱ्या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतात.


जिओच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लीमेंट्रीचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळेल. जिओचा २४९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला २८ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज १ जीबी डेटा मिळेल.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा