Bollywood Daily Soaps : शूटिंग पूर्ण न करताच निघालेल्या अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता शूटिंग पूर्ण न करताच निघाल्याने निर्मात्याने अभिनेत्याला मालिकेच्या सेटवरच मारहाण केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्यानं मालिकेच्या निर्मात्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.



'जय माँ लक्ष्मी' या लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर निर्मात्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता शान मिश्राला मारहाण केली आहे. शान 'जय माँ लक्ष्मी' या मालिकेत श्री विष्णुंची भूमिका साकारत होता. शानच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने शानने निर्मात्यांना लवकर पॅकअप करण्याची विनंती केली. शानच्या हाताची दुखापत बघता डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करायला सांगितला होता मात्र शूटिंग मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून शानने शूटिंगला जाण्यास तयारी दाखवली.







दरम्यान निर्माता व निर्मात्याच्या पत्नीने शानवर अरेरावीची भाषा करून त्याला मारहाण केली. त्यांच्या या वादाचे शानने त्याच्या फोनमध्ये चित्रीकरण केले. निर्मात्याच्या पत्नीचा उद्धटपणे बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस निर्मात्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक