Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यातून बचावला! पाच दिवसांनी सैफ परतला घरी, पण...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारीला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर सैफ अली खानला तात्काळ वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ आणि करिनाने (Kareena Kapoor) मोठा निर्णय घेतला आहे.



सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर खान आणि कपूर कुंटुंबियांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे करिना कपूर आनि संपुर्ण कुटुंबाने राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सैफ आणि करिना पुन्हा जुन्या घरात राहायला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या सैफ अली खानचे सद्गुरू शरण या बिल्डिंगमध्ये ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर घर आहे. परंतु हे घर सोडून ते पुर्वीच्या घरी म्हणजेच फॉर्च्युन हाइट या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहेत. दरम्यान, यांनी शिफ्टीमग देखील सुरु केले आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,