चोराची 'ती' चोरी शेवटची ठरली, चोरी करून पळताना...

भोपाळ: मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एका चोरासाठी त्याची चोरी शेवटची ठरली. चोर लोडिंग ऑटो चोरून पळून जात होता. यावेळी त्याचा अपघात झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल करून घेत अज्ञात चोराची ओळख पटवली. त्याचे कुटुंबीय आल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात येईल.


खरंतर, बैतूलच्या सारणी ठाणे क्षेत्रातील पाथाखेडामध्ये बुधवारी रात्री उशिरा संतोषकुमार नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर त्याची लोडिंग ऑटो उभी होती. संधी साधून एक चोर ही ऑटो घेऊन गेला. ऑटो मालकाला रात्री ३ वाजता समजले की ऑटोची चोरी झाली आहे आणि त्याचा अपघात झाला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पाथाखेडा आणि कालीमाई या दरम्यान वेगाने ऑटो चालवत असताना ऑटोवरील नियंत्रण गमावल्याने ती झाडाला धडकली. त्यानंतर आणखी एका झाडाला धडकली. यात ऑटोचे दोन तुकडे झाले आणि ऑटो चालवणाऱ्या चोराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दिसले नाहीत.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या