मुंबई: तुम्ही आंघोळीनंतर तुमचे टॉवेल धुता का? तसेच टॉवेल वापरण्याआधी ते किती स्वच्छ आहे हे पाहता का?हे दोन प्रश्न असे आहेत ज्यावर अनेकांचे उत्तर नाही असेच येईल. खरंतर फार कमी लोक असतील जे प्रत्येक वापरानंतर टॉवेल धुण्यासाठी मशीनमध्ये टाकत असतील. १०० लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे समोर आले की साधारण एक तृतीयांश लोक महिन्यातून एकदा टॉवेल धुतात. काही लोक तर वर्षातून एकदा.
टॉवेलवर करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे की ज्या टॉवेलचा आपण शरीर सुकवण्यासाठी ज्या टॉवेलचा वापर करतो त्यात असंख्य बॅक्टेिया असतात. आंघोळीनंतरही आपल्या शरीरावर अनेक बॅक्टेरिया असतात जे अंगावरून शरीरावर जातात. भारतात करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळले की केवळ २० टक्के लोक आपले टॉवेल आठवड्यातून दोन वेळा धुतात.
नियमितपणे टॉवेल धुण्याची सवय बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते. आठवड्यातून कमीत कमी एक वेळा टॉवेल जरूर धुतले पाहिजे. दरम्यान,ज्यांना इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांनी टॉवेल वेगळे ठेवावे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…