कपडे रोज धुता मात्र टॉवेल धुता का? किती वेळा धुतले पाहिजे टॉवेल

  53

मुंबई: तुम्ही आंघोळीनंतर तुमचे टॉवेल धुता का? तसेच टॉवेल वापरण्याआधी ते किती स्वच्छ आहे हे पाहता का?हे दोन प्रश्न असे आहेत ज्यावर अनेकांचे उत्तर नाही असेच येईल. खरंतर फार कमी लोक असतील जे प्रत्येक वापरानंतर टॉवेल धुण्यासाठी मशीनमध्ये टाकत असतील. १०० लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे समोर आले की साधारण एक तृतीयांश लोक महिन्यातून एकदा टॉवेल धुतात. काही लोक तर वर्षातून एकदा.


टॉवेलवर करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे की ज्या टॉवेलचा आपण शरीर सुकवण्यासाठी ज्या टॉवेलचा वापर करतो त्यात असंख्य बॅक्टेिया असतात. आंघोळीनंतरही आपल्या शरीरावर अनेक बॅक्टेरिया असतात जे अंगावरून शरीरावर जातात. भारतात करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळले की केवळ २० टक्के लोक आपले टॉवेल आठवड्यातून दोन वेळा धुतात.



किती दिवसांत धुतले पाहिजे टॉवेल?


नियमितपणे टॉवेल धुण्याची सवय बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते. आठवड्यातून कमीत कमी एक वेळा टॉवेल जरूर धुतले पाहिजे. दरम्यान,ज्यांना इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांनी टॉवेल वेगळे ठेवावे.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे