Health: थंडीत प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजेत या दोन गोष्टी...आरोग्याला मिळतील खूप फायदे

  84

मुंबई: थंडी आली की घराघरात तिळगुळाचे लाडू बनतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे...


थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या मोसमात आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते. गूळ आणि तीळ दोन्ही अशा गोष्टी आहेत ज्या थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला पोषण आणि एनर्जी देतात.


तिळामध्ये फायबर आणि गूळामध्ये मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे पाचन सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिळामध्ये झिंक आणि गूळामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्याल मदत होते.


तिळामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर कंट्रोल करण्यास मदत करते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. तसेच वजनही नियंत्रणात राहते. गूळ आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. यासोबतच सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो.


Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी