Health: थंडीत प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजेत या दोन गोष्टी...आरोग्याला मिळतील खूप फायदे

मुंबई: थंडी आली की घराघरात तिळगुळाचे लाडू बनतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे...


थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या मोसमात आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते. गूळ आणि तीळ दोन्ही अशा गोष्टी आहेत ज्या थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला पोषण आणि एनर्जी देतात.


तिळामध्ये फायबर आणि गूळामध्ये मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे पाचन सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिळामध्ये झिंक आणि गूळामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्याल मदत होते.


तिळामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर कंट्रोल करण्यास मदत करते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. तसेच वजनही नियंत्रणात राहते. गूळ आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. यासोबतच सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो.


Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे