Health: थंडीत प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजेत या दोन गोष्टी...आरोग्याला मिळतील खूप फायदे

  77

मुंबई: थंडी आली की घराघरात तिळगुळाचे लाडू बनतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे...


थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या मोसमात आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते. गूळ आणि तीळ दोन्ही अशा गोष्टी आहेत ज्या थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला पोषण आणि एनर्जी देतात.


तिळामध्ये फायबर आणि गूळामध्ये मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे पाचन सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिळामध्ये झिंक आणि गूळामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्याल मदत होते.


तिळामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर कंट्रोल करण्यास मदत करते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. तसेच वजनही नियंत्रणात राहते. गूळ आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. यासोबतच सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो.


Comments
Add Comment

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न