Astrology: मकर संक्रांतीला घराच्या पूर्व दिशेला ठेवा ही गोष्ट...वाढेल धनदौलत

मुंबई: १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवस ग्रहांचा राज सूर्य मकर राशीत प्रवेश कऱणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जाणकारांच्या मते मकरसंक्रांतीचा दिवस एक विशेष कार्य केल्याने व्यक्तीची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच संकटांपासून मुक्ती मिळते.


वास्तुनुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी घरात पितळेचा सूर्य आणला पाहिजे. या सूर्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा. कारण या दिशेला पितळेचा सूर्य लावल्याने कधीही धनाची कमतरता जाणवत नाही.


पितळेने बनवलेल्या सूर्याच्या खाली एक घंटी असते. असं म्हणता की या घंटीच्या आवाजाने घरात आनंदीआनंद येतो. जर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर मुख्य दरवाजावर लावणे शुभ मानले जाते.


मकरसंक्रांतीला सूर्य देव शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करतात आणि यासाठी असे कार्य केले जातात ज्यामुळे शनी देव प्रसन्न होतात. या दिवशी काळे तीळ, गूळ आणि खिचडी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य संपन्न होते.

Comments
Add Comment

बॉक्स ऑफिसवर दिसली झी स्टुडियोजच्या 'दशावतार' ची ताकद !

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.