Astrology: मकर संक्रांतीला घराच्या पूर्व दिशेला ठेवा ही गोष्ट…वाढेल धनदौलत

Share

मुंबई: १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवस ग्रहांचा राज सूर्य मकर राशीत प्रवेश कऱणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जाणकारांच्या मते मकरसंक्रांतीचा दिवस एक विशेष कार्य केल्याने व्यक्तीची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच संकटांपासून मुक्ती मिळते.

वास्तुनुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी घरात पितळेचा सूर्य आणला पाहिजे. या सूर्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा. कारण या दिशेला पितळेचा सूर्य लावल्याने कधीही धनाची कमतरता जाणवत नाही.

पितळेने बनवलेल्या सूर्याच्या खाली एक घंटी असते. असं म्हणता की या घंटीच्या आवाजाने घरात आनंदीआनंद येतो. जर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर मुख्य दरवाजावर लावणे शुभ मानले जाते.

मकरसंक्रांतीला सूर्य देव शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करतात आणि यासाठी असे कार्य केले जातात ज्यामुळे शनी देव प्रसन्न होतात. या दिवशी काळे तीळ, गूळ आणि खिचडी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य संपन्न होते.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

31 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

4 hours ago