Astrology: मकर संक्रांतीला घराच्या पूर्व दिशेला ठेवा ही गोष्ट...वाढेल धनदौलत

मुंबई: १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवस ग्रहांचा राज सूर्य मकर राशीत प्रवेश कऱणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जाणकारांच्या मते मकरसंक्रांतीचा दिवस एक विशेष कार्य केल्याने व्यक्तीची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच संकटांपासून मुक्ती मिळते.


वास्तुनुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी घरात पितळेचा सूर्य आणला पाहिजे. या सूर्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा. कारण या दिशेला पितळेचा सूर्य लावल्याने कधीही धनाची कमतरता जाणवत नाही.


पितळेने बनवलेल्या सूर्याच्या खाली एक घंटी असते. असं म्हणता की या घंटीच्या आवाजाने घरात आनंदीआनंद येतो. जर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर मुख्य दरवाजावर लावणे शुभ मानले जाते.


मकरसंक्रांतीला सूर्य देव शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करतात आणि यासाठी असे कार्य केले जातात ज्यामुळे शनी देव प्रसन्न होतात. या दिवशी काळे तीळ, गूळ आणि खिचडी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य संपन्न होते.

Comments
Add Comment

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.