Kho Kho World cup 2025: खोखो वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, नेपाळला हरवले

नवी दिल्ली: पहिल्यावहिल्या खोखो वर्ल्डकपच्या(Kho Kho World cup 2025) पहिल्याच सामन्यात यजमान भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात नेपाळला ४२-३७ असे हरवले.


भारताने नेपाळविरुद्ध सुरूवातीला टॉस जिंकतच विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी अटॅकची बाजू घेतली. यावेळेस भारताने पहिल्या टर्नमध्ये २४ पॉईंट मिळवले. त्यानंतर भारताने नेपाळला २० पॉईंट्सवर रोखले.



त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने पुन्हा आक्रमण करताना २२ गुण मिळवले. त्यामुळे भारताची आघाडी वाढली. त्यानंतर नेपाळचे आक्रमण थोपवताना त्यांना ३७ गुणांवर रोखत आपला पहिला सामना जिंकला.

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर