Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचे आलेय टेन्शन? फॉलो करा या टिप्स

मुंबई: लवकरच मुलांच्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होतेय. अधिकतर मंडळाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी मुलेही चांगलीच तयारी करत आहेत. परीक्षेच्या तयारीदरम्यान जर तुम्हालाही भीती वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. थोडीशी प्लानिंग आणि काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची परीक्षेची भीती दूर घालवू शकता. तसेच तुम्हाला मार्क्सही चांगले मिळतील.


सगळ्यांनाच माहित आहे की सकाळच्या वेळेस अभ्यास करणे किती लाभदायक असता. कारण चांगल्या झोपेनंतर तुम्हाला एकदम ताजेतवाने आणि उर्जावान वाटते. सकाळच्या वेळेस शांतताही असते. यामुळे लवकर निजे लवकर उठे असा सल्ला दिला जातो. सकाळच्या वेळेस केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो.


चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर चांगले जेवण करणेही गरजेचे आहे. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असले पाहिजे. यामुळे एनर्जी मिळेल. जेवणात हिरव्या भाज्या, ताजी फळे, डेअरी उत्पादने, अंडी, मासे, मीटचा समावेश केला पाहिजे. सूप, ग्रीन टी आणि फ्रेश ज्यूस तुमच्या डाएट चार्टमध्ये असला पाहिजे. तसेच या काळात जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे.


कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर टाईम मॅनेजमेंट असणे गरजेचे आहे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर टाईम मॅनेजमेंटवर लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या. ज्या विषयात तुम्ही कमी आहात त्याला जास्त वेळ द्या. रिव्हीजनवर भर द्या.


विषय समजून घेऊन तो पाठ करा. नुसते पाठांतर करू नका. विषय खोलपणे जाणून घ्या. छोट्या छोट्या नोट्स बनवा. यामुळे रिव्हीजन करताना सोपे जाईल.


Comments
Add Comment

Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे

New Syllabus : शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या

Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता मुंबई : महाराष्ट्राच्या

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे

Tourism Minister Shambhuraj Desai : अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार

सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईत आढावा बैठक मुंबई : जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या