Ladki Bahin Yojana : लाडक्‍या बहीण योजनेचे पैसे वाढणार ?

रायगड : राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा ४२६ वा जयंती सोहोळा आज पाचाड येथे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी फलोत्पादन राज्याचे रोजगार हमी, आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले बोलत होते.

योजनेचे पैसे वाढवण्यावर विचार सुरू


महायुतीचे सरकार आणण्यात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे. या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबरच या योजनेची रक्कम वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे रोजगार हमी, आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी येथे बोलताना दिली. या कार्यक्रमाला भरतशेठ गोगावले यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राऊळ , विजय सावंत, सुरेश महाडिक, बंधू तरडे , संजय कचरे, गटविकास अधिकारी डॉ. स्मीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते राजमातेच्या मूर्तीला मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला आणि पूजन करुन राष्ट्रमातेला वंदन करण्यात आले. यावेळेस नवयुग विद्यापिठ ट्रस्टच्या विद्याथ्यांचे ढोल ताशा पथकाचे वादन आणि लेझीम पथकाने खेळाचे प्रात्यक्षिक झाले.
Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे