Illegal Crocodiles : धक्कादायक! छापा टाकायला गेलेल्या आयकर विभागाला पैसे नाही तर सापडल्या मगरी

मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातील एका घरात छापा टाकायला गेलेल्या आयकर विभागातील अधिकाऱ्यांना मगरी सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एका घरात आयकर विभागाने छापा टाकला याच दरम्यान तीन ते चार मगरी बाहेर पडल्या. या प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली, त्यानंतर तातडीने मगरींना रेस्क्यू करण्यात आलं. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मगरींची आरोग्य तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती न्यायालयाला दिली जाईल आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. मध्य प्रदेश वन दलाचे प्रमुख असीम श्रीवास्तव यांनी एकूण किती मगरी सापडल्या आणि ते कोणाचे घर होतं हे स्पष्ट केलं नाही. घरातून एकूण चार मगरी सापडल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या मगरी तिथे कशा आल्या याचा पोलीस तपास करत आहे.

Comments
Add Comment

Change Aadhaar Mobile Number Online : आधार कार्डधारकांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! आता केंद्रावर न जाता थेट अ‍ॅपवरूनच बदला मोबाईल नंबर

जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल किंवा जुने सिम कार्ड हरवले असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. भारतीय

Limit On Diesel Purchases : पेट्रोल पंपांवर नवा नियम लागू; डिझेल खरेदीवर सरकारची मर्यादा!

नवी दिल्ली : अमेरिका-इराण (America-Iran) संघर्षामुळे पश्चिम आशियात (West Asia) निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम जागतिक इंधन

Surat Police Rescue Viral Video : सुरत पोलिसांचे धाडस! सातव्या मजल्यावरून बाल्कनीत प्रवेश करत वाचवले तरुणाचे प्राण

सुरत : गुजरातमधील सुरत पोलिसांच्या (Surat Police) तत्परता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लस्काना परिसरातील सातव्या

Delhi Fire Incident : दिल्लीत भीषण आग! तुघलकाबादमधील इमारतीला आग, ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) तुघलकाबाद परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका पाच मजली निवासी इमारतीला भीषण आग (Fire)

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या