Gorewada Zoo : नागपूर प्राणीसंग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू!

नागपूर : नागपूरमधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये (Gorewada Rescue Center) तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान तपासणी अहवालातून या प्राण्यांना बर्ड फल्यूची लागण झाली असून या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र वाघ आणि बिबट्याला नेमका बर्ड फ्लू (Bird Flu) कसा झाला? याबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे.



राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील वाघ आणि बिबट्याला चिकन खालल्यामुळे बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्यात येणार असून  प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांना दिले जाणारे खाद्य तपासून द्यावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, चंद्रपूरमध्ये मानव आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या घटना वाढत असल्याने या प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, या रेस्क्यू सेंटरमध्ये आलेल्या प्राण्यांना पक्षी इन्फ्लुएंझाचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे