तुमच्या यशामध्ये अडथळे ठरतात हे ३ प्रकारचे लोक, नेहमी करतात नुकसान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की काही लोकांमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते या लोकांपासून दूर राहिले तरच व्यक्तीच्या प्रगतीसाठी चांगले आहे. नाहीतर ते नुकसानदायक ठरू शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खांची संगत धरू नये. जे स्वत:लाच मोठे शहाणे समजतात ते लोक मूर्ख असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख लोक कितीही जवळचे असले तरी नेहमी आपला वेळ खराब करतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख लोकांचे चुकीचे निर्णय नेहमीच इतर माणसांसाठी भारी पडू शकतात. तसेच मूर्खांपासून दूर राहिलेलेच बरे.


प्रत्येक वेळेस रडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक शोधणारी व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यापासून दूर राहिले पाहिजे.


चाणक्य यांच्यानुसार काही काळात त्यांचे विचारही या लोकांप्रमाणेच नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या महिला खुद्द स्वत:ला सर्वोपरि समजतात त्यांच्यापासूनही दूर राहिले पाहिजे. स्वत:ला सर्वतोपरी समजणाऱ्या महिला खोटे बोलतात आणि कडवट शब्दांचा वापर करतात.

Comments
Add Comment

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे