मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की काही लोकांमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते या लोकांपासून दूर राहिले तरच व्यक्तीच्या प्रगतीसाठी चांगले आहे. नाहीतर ते नुकसानदायक ठरू शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खांची संगत धरू नये. जे स्वत:लाच मोठे शहाणे समजतात ते लोक मूर्ख असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख लोक कितीही जवळचे असले तरी नेहमी आपला वेळ खराब करतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख लोकांचे चुकीचे निर्णय नेहमीच इतर माणसांसाठी भारी पडू शकतात. तसेच मूर्खांपासून दूर राहिलेलेच बरे.
प्रत्येक वेळेस रडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक शोधणारी व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यापासून दूर राहिले पाहिजे.
चाणक्य यांच्यानुसार काही काळात त्यांचे विचारही या लोकांप्रमाणेच नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या महिला खुद्द स्वत:ला सर्वोपरि समजतात त्यांच्यापासूनही दूर राहिले पाहिजे. स्वत:ला सर्वतोपरी समजणाऱ्या महिला खोटे बोलतात आणि कडवट शब्दांचा वापर करतात.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…