तुमच्या यशामध्ये अडथळे ठरतात हे ३ प्रकारचे लोक, नेहमी करतात नुकसान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की काही लोकांमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते या लोकांपासून दूर राहिले तरच व्यक्तीच्या प्रगतीसाठी चांगले आहे. नाहीतर ते नुकसानदायक ठरू शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खांची संगत धरू नये. जे स्वत:लाच मोठे शहाणे समजतात ते लोक मूर्ख असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख लोक कितीही जवळचे असले तरी नेहमी आपला वेळ खराब करतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख लोकांचे चुकीचे निर्णय नेहमीच इतर माणसांसाठी भारी पडू शकतात. तसेच मूर्खांपासून दूर राहिलेलेच बरे.


प्रत्येक वेळेस रडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक शोधणारी व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यापासून दूर राहिले पाहिजे.


चाणक्य यांच्यानुसार काही काळात त्यांचे विचारही या लोकांप्रमाणेच नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या महिला खुद्द स्वत:ला सर्वोपरि समजतात त्यांच्यापासूनही दूर राहिले पाहिजे. स्वत:ला सर्वतोपरी समजणाऱ्या महिला खोटे बोलतात आणि कडवट शब्दांचा वापर करतात.

Comments
Add Comment

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२