तुमच्या यशामध्ये अडथळे ठरतात हे ३ प्रकारचे लोक, नेहमी करतात नुकसान

  53

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की काही लोकांमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते या लोकांपासून दूर राहिले तरच व्यक्तीच्या प्रगतीसाठी चांगले आहे. नाहीतर ते नुकसानदायक ठरू शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खांची संगत धरू नये. जे स्वत:लाच मोठे शहाणे समजतात ते लोक मूर्ख असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख लोक कितीही जवळचे असले तरी नेहमी आपला वेळ खराब करतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख लोकांचे चुकीचे निर्णय नेहमीच इतर माणसांसाठी भारी पडू शकतात. तसेच मूर्खांपासून दूर राहिलेलेच बरे.


प्रत्येक वेळेस रडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक शोधणारी व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यापासून दूर राहिले पाहिजे.


चाणक्य यांच्यानुसार काही काळात त्यांचे विचारही या लोकांप्रमाणेच नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या महिला खुद्द स्वत:ला सर्वोपरि समजतात त्यांच्यापासूनही दूर राहिले पाहिजे. स्वत:ला सर्वतोपरी समजणाऱ्या महिला खोटे बोलतात आणि कडवट शब्दांचा वापर करतात.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या