Jioचा खास रिचार्ज, मिळणार २०० जीबी डेटा आणि कॉलिंग

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत जे विविध प्राईस सेगमेंट आणि फायद्यांसह येतात. येथे आम्ही तुम्हाला स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत. आज आम्ही तुम्हाला एका रिचार्ज प्लान्स सांगत आहोत ज्यात तुम्हाला एकूण २०० जीबी डेटा वापरण्यास मिळेल.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. जाणून घ्या किंमत आणि बाकी डिटेल्स जाणून घेऊया.


जिओचा ८९९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात ३ महिन्यांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉल आणि भरपूर डेटा मिळतो. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेली २ जीबी डेटाचा अॅक्सेस करण्यास मिळेल. २० जीबी अतिरिक्त डेटा वापरण्यास मिळेल. येथे एकूण २०० जीबी डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतील. यात दररोज ९० दिवसांपर्यंत एसएमएस अॅक्सेस करण्यास मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लिमेंट्री म्हणून मिळणार. या लिस्टमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा