Health Secure Water : हे 'पाणी' प्यायल्यास लागत नाही वारंवार भूक; पचनप्रक्रिया राहील व्यवस्थित!

मुंबई : अनेकदा जेवल्यानंतर जेवण जिरवण्यासाठी किंवा पचवण्यासाठी अनेक पेयांचा उपयोग करतात. त्या पेयांनी उत्साहित आणि ताजेतवाने वाटत असले तरी ते आरोग्यास हानिकारकच आहे. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत राहते.



सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही तुम्ही सब्जाचे पाणी पिऊ शकता. शक्यतो सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सब्जाचं पाणी पिण्याची योग्य वेळ आहे.अशाने दिवस छान आणि निरोगी जातो. अन्नाचे पचन सहजरित्या होण्यासाठी मदत मिळते. फिट राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणं आवश्यक असते. सब्जायुक्त पाणी प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज् जात नाही.लहान मुलं सब्जाचं पाणी पिण्यास नाकारत असतील तर सरबत सारख्या पेयांमधून सुद्धा देऊ शकता


हा सब्जा फक्त शरीरासाठीच नाही तर चेहऱ्यासाठी देखील उपयुक्त आहे. कोरियन फेशिअलच्या रेसिपी मध्ये अशा प्रकारच्या मास्कची नोंद आहे. तिथल्या तरुणी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अशाप्रकारचा मास्क वापरतात.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी