Winter Season : भर हिवाळ्यात नागरिकांना उकाड्याला सामोरे जावं लागणार!

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात तापमानाचा पारा घसरलेला पहिला मिळाला त्यामुळे सर्वत्र थंडीची चादर पसरली होती. मात्र नव्याने तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू काश्मीर आणि त्याचबरोबर उत्तर पाकिस्तानमध्ये चक्रकार वारे वाहत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात राज्यातील हवामान बदलणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.



गेल्या काही दिवसापासून राज्यभरात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं होत. राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अरबी समुद्रात वाढलेल्या आद्रतेमुळे हा पाऊस पडला आणि येत्या तीन दिवसात राज्यात तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Comments
Add Comment

Mumbai ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध, मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१

अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित अनेक कंपन्यांवर ईडीचे छापे

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज

जाणून घ्या आजच्या संकष्टी चतुर्थीची वेळ, शुभमुहूर्त आणि व्रत करण्याचे फायदे

मुंबई : हिंदू कालगणनेत संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते. त्या महिन्यांनुसार संकष्टीचे महत्वही वेगळे

स्थायी समितीतील ‘अंडरस्टँडिंग’ला पूर्णविराम; भाजपची सत्ता येताच यापूर्वीच्या भ्रष्टाचाराला आमंत्रण देणाऱ्या अनिष्ठ प्रथा करणार बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (स्टॅंडिंग कमिटी) यापुढे कोणतेही ‘अंडरस्टँडिंग’ खपवून घेतले जाणार

MHADA App: म्हाडाच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ; आता सर्व सेवा फक्त एका क्लिकवर

मुंबई: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र अधिकारिणीने (म्हाडा) आता