Winter Season : भर हिवाळ्यात नागरिकांना उकाड्याला सामोरे जावं लागणार!

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात तापमानाचा पारा घसरलेला पहिला मिळाला त्यामुळे सर्वत्र थंडीची चादर पसरली होती. मात्र नव्याने तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू काश्मीर आणि त्याचबरोबर उत्तर पाकिस्तानमध्ये चक्रकार वारे वाहत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात राज्यातील हवामान बदलणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.



गेल्या काही दिवसापासून राज्यभरात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं होत. राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अरबी समुद्रात वाढलेल्या आद्रतेमुळे हा पाऊस पडला आणि येत्या तीन दिवसात राज्यात तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.