UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा 'हा' नियम; युजर्सना होणार फायदा?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेक नियमावलीत बदल करण्यात येतो. अशातच आता नववर्षापासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा नवीन नियम जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यूपीआयच्या नवीन नियमाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यूपीआय युजर्संना चांगला फायदा होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने UPI 123 Pay च्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल केले आहेत. याआधी UPI 123 Pay युजर्स ५ हजार रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करु शकत होते. मात्र आता आरबीआयने या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, युजर्स आता १० हजार रुपयांचे ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत. हा नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात आहे.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार