Pune Vande Bharat Express : पुणेकरांचा होणार सुसाट प्रवास! आता दोन नव्हे सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुण्यातून दोन नव्हे तर सहा वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहेत.



मिळालेल्या महितीनुसार, पुण्याहून सध्या पुणे - हुबळी, पुणे - कोल्हापूर आणि मुंबई - सोलापूर व्हाया पुणे अशा दोन वंदे भारत धावत आहेत. यामध्ये आता आणखी चार एक्स्प्रेसचा समावेश केला जाणार आहे. या अतिरिक्त नव्या एक्स्प्रेस शेवगा, बडोदा, सिकंदराबाद आणि बेळगाव या मार्गांवरून धावणार आहेत.


दरम्यान, पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू केल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर

Nasarapur : नसरापूर घटनेतील आरोपीकडून संतापजनक कबुली, चिमुकलीचा जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…

Nasarapur Rape Case : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'हिंदी' परीक्षेला स्थगिती

मुंबई : राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा देण्याबाबतचा निर्णय शासनाने

Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत