Pune Vande Bharat Express : पुणेकरांचा होणार सुसाट प्रवास! आता दोन नव्हे सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुण्यातून दोन नव्हे तर सहा वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहेत.



मिळालेल्या महितीनुसार, पुण्याहून सध्या पुणे - हुबळी, पुणे - कोल्हापूर आणि मुंबई - सोलापूर व्हाया पुणे अशा दोन वंदे भारत धावत आहेत. यामध्ये आता आणखी चार एक्स्प्रेसचा समावेश केला जाणार आहे. या अतिरिक्त नव्या एक्स्प्रेस शेवगा, बडोदा, सिकंदराबाद आणि बेळगाव या मार्गांवरून धावणार आहेत.


दरम्यान, पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू केल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा