सोलापूर : गांजाच्या केससाठी झालेल्या खर्चाचे सात लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही, असे म्हणत सात ते आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून एकाचे अपहरण केले. ही घटना मोहोळ तालुक्यातील अनगरपाटी जवळ घडली. अक्षय गोडसे व संतोष चव्हाण या दोघांना अटक केली आहे. इतरांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नी विद्या राजकुमार घोलप यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी राजकुमार बाळासाहेब घोलप (रा. तेलंगवाडी ता. मोहोळ), आकाश बारटक्के, ऋषिकेश शिंदे व मिलिंद मोरे (रा. संगम, ता. माळशिरस) अशा चार जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गांजाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये फिर्यादीचे पती राजकुमार घोलप व इतर लोकांना अटक झाली होती. सध्या ते सर्वजण जमीनावर आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…