Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ

  128

मुंबई: थंडीचे दिवस आले की अंथरुणातून उठायचे मन करत नाही. दिवसभर रजई अंगावर ओढून घ्यावेसे वाटते. अनेकजण तर लोळतच पडलेले असतात. अशातच फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते आणि अधिक खाणे होत असल्याने त्याचा परिणाम वजनावर होतो. येथे काही स्न्रॅक्सचे प्रकार आहेत जे तुम्ही डाएटमध्ये सामील करू शकता आणि अगदी सहज वजन घटवू शकता.


प्रोटीन्स आणि फायबर्सनी भरपूर भाजलेले छोले ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने पोट चांगल्या पद्धतीने भरते. शिजवलेले चणे ऑलिव्ह ऑईल, पेपरिका आणि एक चिमूट मिठासोबत मिसळून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. यातील फायबर पाचनतंत्राला चांगले बनवते आणि पोटाला दीर्घकाळ भरलेले ठेवते.


ग्रीन टी, बदामाचे दूध आणि दालचिनी अथवा वेलचीसोबत बनवून प्यायल्याने शरीरातील कॅलरी कमी आणि अँटीऑक्सिडंट अधिक मिळतात. ग्रीन टीमधील कॅफेन आणि कॅटेचिन फॅट बर्न करण्यास आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात.यामुळे वजन वेगाने कमी होऊ शकते.


बदाम, अक्रोड आणि कद्दूच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि गरजेची पोषकतत्वे असतात. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. यात मिरची पावडर आणि दालचिनीसोबत हलके भाजून खा. यामुळे वजन नियंत्रित राहते.


रताळ्यामध्ये फायबर, व्हिटामिन ए आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. रताळ्याचे पातळ काप करून ऑलिव्ह ऑईलमध्ये बेक करा. यामुळे शरीर हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी