Vastu Tips : घराच्या या कोपऱ्यात कधीही लावू नका दिवा

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दिवा लावल्याने घरात आनंदीआनंद येतो. वास्तुशास्त्रात दिवा लावण्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.


वास्तुशास्त्रानुसार चुकूनही कधी घराच्या दक्षिण दिशेला जळता दिवा ठेवला नाही पाहिजे. हिंदू मान्यतेनुसार दक्षिण दिशेला यमराजाची दिशा म्हटले जाते. या दिशेला दिवा ठेवल्याने संकट निर्माण होऊ शकते.


अशी मान्यता आहे की जर या दिशेला जळता दिवा ठेवला तर त्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सुख-शांती राहत नाही.


वास्तुशास्त्रानुसार घरात आनंदीआनंद हवा असल्यास दक्षिण दिशेला चुकूनही दिवा लावू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला दिवा लावला पाहिजे. उत्तर दिशेला दिवा लावण्याने खूप फायदा होतो.


लक्ष्मी माता आणि कुबेरजीशी संबंधित उत्तर दिशेला दिवा ठेवल्याने पैशांची समस्या येत नाही. आर्थिक समस्या निर्माण होत नाही.


लक्ष्मी माता आणि भगवान कुबेरीचा कृपा मिळवण्यासाठी या दिशेला दिवा लावल्याने व्यक्ती मालामाल होते.


टीप - वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वास्तुशास्त्राबाबत कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.


Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.