Vastu Tips : घराच्या या कोपऱ्यात कधीही लावू नका दिवा

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दिवा लावल्याने घरात आनंदीआनंद येतो. वास्तुशास्त्रात दिवा लावण्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.


वास्तुशास्त्रानुसार चुकूनही कधी घराच्या दक्षिण दिशेला जळता दिवा ठेवला नाही पाहिजे. हिंदू मान्यतेनुसार दक्षिण दिशेला यमराजाची दिशा म्हटले जाते. या दिशेला दिवा ठेवल्याने संकट निर्माण होऊ शकते.


अशी मान्यता आहे की जर या दिशेला जळता दिवा ठेवला तर त्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सुख-शांती राहत नाही.


वास्तुशास्त्रानुसार घरात आनंदीआनंद हवा असल्यास दक्षिण दिशेला चुकूनही दिवा लावू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला दिवा लावला पाहिजे. उत्तर दिशेला दिवा लावण्याने खूप फायदा होतो.


लक्ष्मी माता आणि कुबेरजीशी संबंधित उत्तर दिशेला दिवा ठेवल्याने पैशांची समस्या येत नाही. आर्थिक समस्या निर्माण होत नाही.


लक्ष्मी माता आणि भगवान कुबेरीचा कृपा मिळवण्यासाठी या दिशेला दिवा लावल्याने व्यक्ती मालामाल होते.


टीप - वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वास्तुशास्त्राबाबत कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.


Comments
Add Comment

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.