आता जमिनीची मोजणी होणार जलद; मोजणी शुल्कात १४ वर्षांनंतर वाढ

सोलापूर: राज्य सरकारने जमीन मोजणी शुल्कात १४ वर्षांनंतर वाढ केली आहे. यापुढे चारऐवजी केवळ दोन प्रकारातच शुल्क आकारणी केली जाणार आहे. २७ सप्टेंबर रोजी निघालेल्या या आदेशाची एक डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे जमीन मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता येऊन वेगाने सेवा मिळणार आहे.

राज्यात २०१० नंतर प्रथमच जमीन मोजणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. प्रशासकीय खर्चात वाढ झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पूर्वी साधी, तातडी, अतितातडी व अतिअतितातडी अशा चार प्रकारात मोजणी केली जायची आणि त्या प्रकारानुसार शुल्क आकारले जात होते.


मात्र, मोजणीच्या अनेक प्रकारांमुळे जमीनधारकांत संभ्रमाची स्थिती होती. त्यामुळे जमीन मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेगवान सेवेसाठी आता चारऐवजी फक्त दोन प्रकारातच मोजणी होणार आहे. त्यानुसार शुल्क आकारणी केली जात आहे.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा