Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipure शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. जयपूरच्या भांकरोटा येथे अनेक गाड्यांना एकदम आग लागली. खरंतर, येथे एक सीएनजी ट्रकची धडक इतर गाड्यांना बसली. यामुळे भीषण आग लागली. या आगीचा फटका आजूबाजूच्या गाड्यांनाही बसला. यात अनेक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी बसमधून उतरत आपला जीव वाचवला. दरम्यान १२हून अधिक जण होरपळल्याची माहिती मिळत आहे.

 



ही दुर्घटना डी क्लॉथोनजवळ शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. तर गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढत आहेत.
Comments
Add Comment

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान

मोदी सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'! महाराष्ट्रासह चार राज्यात रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढणार; २४,६३४ कोटी मंजूर!

'४१% रेल्वे वाहतूक' असलेल्या कॉरिडॉरला ४ ते ६ लेनमध्ये विस्तार; वाहतूक खर्च होणार कमी नवी दिल्ली : केंद्रीय

आजचा दिवस पीएम मोदींसाठी खास महत्वाचा! 'त्या' शपथविधीला २५ वर्षे पूर्ण

देशाला 'विकसित भारत' बनवण्याचा संकल्प; जुना फोटो केला शेअर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर २४

मिताली राज आणि रवी कल्पनाच्या नावांच्या स्टॅण्डचे अनावरण

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था): येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या