Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipure शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. जयपूरच्या भांकरोटा येथे अनेक गाड्यांना एकदम आग लागली. खरंतर, येथे एक सीएनजी ट्रकची धडक इतर गाड्यांना बसली. यामुळे भीषण आग लागली. या आगीचा फटका आजूबाजूच्या गाड्यांनाही बसला. यात अनेक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी बसमधून उतरत आपला जीव वाचवला. दरम्यान १२हून अधिक जण होरपळल्याची माहिती मिळत आहे.

 



ही दुर्घटना डी क्लॉथोनजवळ शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. तर गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढत आहेत.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही