Jaipur: गॅस टँकरला आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये(Jaipure शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. जयपूरच्या भांकरोटा येथे अनेक गाड्यांना एकदम आग लागली. खरंतर, येथे एक सीएनजी ट्रकची धडक इतर गाड्यांना बसली. यामुळे भीषण आग लागली. या आगीचा फटका आजूबाजूच्या गाड्यांनाही बसला. यात अनेक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी बसमधून उतरत आपला जीव वाचवला. दरम्यान १२हून अधिक जण होरपळल्याची माहिती मिळत आहे.

 



ही दुर्घटना डी क्लॉथोनजवळ शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. तर गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढत आहेत.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव