Health Tips : तुम्ही रात्रीची खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवता का? तर हे वाचा

मुंबई: जर तुमच्या किचन आणि सिंकमध्ये रात्रभर खरकटी भांडी ठेवत असाल तर सावधान! यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात. खरकटी भांडी न धुता बराच काळ तशीच ठेवली तर भांड्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया धुतल्यानंतरही साफ होत नाहीत. त्यामुळे ही खरकटी भांडी तुमच्या घरात आजार निर्माण करू शकतात.


किचनमध्ये जर बराच काळ भांडी तशीच राहिली तर भांड्यांवर साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई कोलायसारखे बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया भांडी साफ केल्यानंतरही तसेच राहता. याच भांड्यांमध्ये आपण जेवण वाढतो. त्यामुळे हे बॅक्टेरिया पोटात जातात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. उलटी, पोटदुखी, डायरिया, अपचन हे आजार सतावता.


तसेच किचन, भांडी आणि सिंक साफ ठेवण्यात आळस करू नका. कारण या आळशीपणामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच फ्रीजमध्येही दीर्घकाळ ठेवलेले पदार्थ आजार निर्माण करू शकतात. थंडीच्या दिवसांत चुकीची खाण्याची पद्धत आपल्याला आजारी पाडू शकते. अधिक मीठ आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने हाय बीपी आणि शुगरची समस्या सतावते.



भांड्यांवरील बॅक्टेरिया पोटात गेल्यास हे आजार सतावू शकतात


कमकुवत इम्युनिटी, उलटी आणि पोटदुखी, डायरिया, किडनी फेल होण्याचा धोका, अपचन
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि