Health Tips : तुम्ही रात्रीची खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवता का? तर हे वाचा

  100

मुंबई: जर तुमच्या किचन आणि सिंकमध्ये रात्रभर खरकटी भांडी ठेवत असाल तर सावधान! यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात. खरकटी भांडी न धुता बराच काळ तशीच ठेवली तर भांड्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया धुतल्यानंतरही साफ होत नाहीत. त्यामुळे ही खरकटी भांडी तुमच्या घरात आजार निर्माण करू शकतात.


किचनमध्ये जर बराच काळ भांडी तशीच राहिली तर भांड्यांवर साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई कोलायसारखे बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया भांडी साफ केल्यानंतरही तसेच राहता. याच भांड्यांमध्ये आपण जेवण वाढतो. त्यामुळे हे बॅक्टेरिया पोटात जातात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. उलटी, पोटदुखी, डायरिया, अपचन हे आजार सतावता.


तसेच किचन, भांडी आणि सिंक साफ ठेवण्यात आळस करू नका. कारण या आळशीपणामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच फ्रीजमध्येही दीर्घकाळ ठेवलेले पदार्थ आजार निर्माण करू शकतात. थंडीच्या दिवसांत चुकीची खाण्याची पद्धत आपल्याला आजारी पाडू शकते. अधिक मीठ आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने हाय बीपी आणि शुगरची समस्या सतावते.



भांड्यांवरील बॅक्टेरिया पोटात गेल्यास हे आजार सतावू शकतात


कमकुवत इम्युनिटी, उलटी आणि पोटदुखी, डायरिया, किडनी फेल होण्याचा धोका, अपचन
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी