Health Tips : तुम्ही रात्रीची खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवता का? तर हे वाचा

  90

मुंबई: जर तुमच्या किचन आणि सिंकमध्ये रात्रभर खरकटी भांडी ठेवत असाल तर सावधान! यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात. खरकटी भांडी न धुता बराच काळ तशीच ठेवली तर भांड्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया धुतल्यानंतरही साफ होत नाहीत. त्यामुळे ही खरकटी भांडी तुमच्या घरात आजार निर्माण करू शकतात.


किचनमध्ये जर बराच काळ भांडी तशीच राहिली तर भांड्यांवर साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई कोलायसारखे बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया भांडी साफ केल्यानंतरही तसेच राहता. याच भांड्यांमध्ये आपण जेवण वाढतो. त्यामुळे हे बॅक्टेरिया पोटात जातात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. उलटी, पोटदुखी, डायरिया, अपचन हे आजार सतावता.


तसेच किचन, भांडी आणि सिंक साफ ठेवण्यात आळस करू नका. कारण या आळशीपणामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच फ्रीजमध्येही दीर्घकाळ ठेवलेले पदार्थ आजार निर्माण करू शकतात. थंडीच्या दिवसांत चुकीची खाण्याची पद्धत आपल्याला आजारी पाडू शकते. अधिक मीठ आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने हाय बीपी आणि शुगरची समस्या सतावते.



भांड्यांवरील बॅक्टेरिया पोटात गेल्यास हे आजार सतावू शकतात


कमकुवत इम्युनिटी, उलटी आणि पोटदुखी, डायरिया, किडनी फेल होण्याचा धोका, अपचन
Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक