Sunita Williams : अंतराळात वाढला सुनीता विल्यम्सचा मुक्काम

परतीला लागणार वेळ, तारीख पे तारीख; नासाने दिली माहिती


नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांना पृथ्वीवर आणले जाणार आहे. सुनीता विल्यम्स यांच्याबाबत परतीचा मुक्काम वाढतच चालला असून केवळ तारीख पे तारीख जाहीर करण्यात येत आहे.



नासाने सांगितले की, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना मार्च २०२५ पूर्वी परत आणणे शक्य होणार नाही. दोन्ही अंतराळवीर जून २०२४ पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकून आहेत. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे, सुनीता आणि बुच अंतराळात अडकून पडले आहेत.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर