Health Tips : थंडीत रोज गरम दुधासह खा हे ड्रायफ्रुट

  31

मुंबई: थंडीच्या दिवसांत खजूर आणि दुधाचे एकत्र सेवन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. दूध आणि खजूर हे कॉम्बिनेशन आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे.


खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. यात नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. जेव्हा दुधासोबत खजूर खाल्ले जाते तेव्हा शरीरास इन्स्टंट एनर्जी मिळते. खजुरामध्ये डाएटरी फायबर असतात यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.


जेव्हा तुम्ही खजूर गरम दुधासोबत घेता तेव्हा पाचनतंत्र व्यवस्थित राखले जाते. दुधासोबत खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळतो. दुधामध्ये खजूर शिजवून खाल्ल्याने शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे.


खजूर आणि दुधामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. कॅल्शियम हाडांसाठी तसेच दातांसाठी गरजेचे आहे. खजुरामध्ये मॅग्नेशियमही आढळते. यामुळे हाडांची घनता वाढते.


खजुरामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन आणि मिनरल्स जसे आर्यन, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी६ असते जे इम्युन सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात. तर गरम दुधात आपल्या शरीराच्या नैसर्गिक डिफेन्सला मदत करतात.


गरम दूध प्यायल्याने बॉडी रिलॅक्स होण्यास मदत होते. तसेच गरम दूध प्यायल्याने आपल्या शरीरात ट्रिप्टोफेन रिलीज होते. याला स्लीप हार्मोन म्हणतात. खजुरामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे नर्व्हस सिस्टीम शांत होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक