मुंबई : वांद्रे वरळी सी-लिंकवर आज दुपारी चार गाड्या एकमेकांवर आदळून अपघात (Bandra Worli Link car accident) झाला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. वरळीच्या दिशेने एक्झिट पॉईंटसमोर या ४ वाहनांचा अपघात झाला. मात्र ऐन मोक्याच्या ठिकाणी अपघात झाल्याने सी लींकवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच सी लिंक भागात वरळी पोलिसांसह वाहतूक पोलीस दाखल झाले. वरळी पोलिसांकडून अपघात झालेल्या गांड्याना हटवण्याचे काम सुरु आहे. तसेच, या भागातील वाहतुक कोंडी हळूहळू सुधारत असल्याची माहिती आहे.
दुपारी कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतुक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. वरळीतून बांद्रा भागात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सी-लिंकचा मोठा फायदा होतो.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…