Numerology : या ४ तारखांना जन्मलेले लोक असतात विश्वासू, वाईट काळात सोडत नाहीत साथ

मुंबई: व्यक्तीचा स्वभाव, भविष्य त्या व्यक्तीच्या मूलांकावर आधारित असते. मूलांक व्यक्तीच्या जन्मतारखेवर अवलंबून असतो. अंक ज्योतिषानुसार(Numerology)मूलांक ४चे लोक अतिशय विश्वास असतात. या मूलांकाच्या व्यक्ती वाईट काळातही तुमची साथ सोडत नाहीत.


ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील ४,१३, २२ आणि ३१ या तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ४ असतो. अंक ज्योतिषानुसार मूलांक ४चा स्वामी ग्रह राहू आहे. असे म्हणतात की या ४ तारखेला जन्मलेले लोक कोणत्याही परिस्थितीत आपले वचन पूर्ण करतात. वाईट काळात नेहमी तुमची साथ देतात.


असे मानले जाते की या व्यक्तीचा मूलांकाच्या लोकांना व्यवस्थित राहणे आणि कायदा पसंत आहे. हे लोक नियम आणि वेळ व्यवस्थित पाळतात. अंक ज्योतिषानुसार मूलांक ४चे लोक खूप मेहनती असतात. आणि वेळेवर आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करत असतात.


सोबतच हे लोक कठीण परिस्थितीला घाबरत नाहीत.या लोकांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते काहीही झाले तरी मागे हटत नाहीत. या तारखांना जन्मलेले लोक चांगले पार्टनर बनतात. कारण एखाद्याला साथ द्यायची ठरवली तर ते कधीच मागे हटत नाहीत.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण