Jioचा स्वस्त रिचार्ज प्लान, १, २ नव्हे तर संपूर्ण ३ महिने चालणार

मुंबई: जिओचे(Jio) अनेक रिचार्ज प्लान्स सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. यात विविध किंमतींना विविध रिचार्ज प्लान्स आहेत. तसेच फायदेही विविध मिळतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान सांगत आहोत.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा आणि बरंच काही मिळेल. जिओचा हा ४९७ रूपयांचा प्लान आहे. हा प्लान व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये लिस्टेड आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी इंटरनेट मिळते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडीचा समावेश आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्जमध्ये युजर्सला टोटल १००० एमएमएसचा वापर करण्यास मिळतो.


जिओचा हा ४७९ रूपयांचा प्लान संपूर्ण ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. जिओचा ४७९ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओ पोर्टल आणि My jio app वर प्रीपेड रिचार्जच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये मिळेल.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा