नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे : विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे शहर क्राईम शहर बनत चालले आहे. एकीकडे अपघात व ड्रग्सच्या विळख्यात अडकेलेले पुणे आता हत्येच्या प्रकरणातही वरचढ होत चालले आहे. अवघ्या ४८ तासात ५ हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नराधमांना आता पोलिसांची भीती उरली नसून पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…