Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या

  80

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 


पुणे : विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे शहर क्राईम शहर बनत चालले आहे. एकीकडे अपघात व ड्रग्सच्या विळख्यात अडकेलेले पुणे आता हत्येच्या प्रकरणातही वरचढ होत चालले आहे. अवघ्या ४८ तासात ५ हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नराधमांना आता पोलिसांची भीती उरली नसून पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



कुठे घडल्या हत्येच्या घटना?



  • सिंहगड रोड येथे नऱ्हे परिसरात पेट्रोल चोरीच्या संशयावरून चौघांकडून २० वर्षीय तरुणाची हत्या.

  • सिंहगड रोड येथे गणपती विसर्जन मिरवणूकदरम्यान झालेल्या वादातून हत्या

  • वाघोली लोहमार्ग येथे वडिलांना टाकल्या म्हटल्यामुळे एकाची दगडाने ठेचून हत्या

  • वानवडी येथे कॉलेजला जाणाऱ्या एका अल्पवयीन तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करत जीवघेणी हत्या

  • कोंढवा येथे मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला नावाच्या व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत