Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 


पुणे : विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे शहर क्राईम शहर बनत चालले आहे. एकीकडे अपघात व ड्रग्सच्या विळख्यात अडकेलेले पुणे आता हत्येच्या प्रकरणातही वरचढ होत चालले आहे. अवघ्या ४८ तासात ५ हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नराधमांना आता पोलिसांची भीती उरली नसून पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



कुठे घडल्या हत्येच्या घटना?



  • सिंहगड रोड येथे नऱ्हे परिसरात पेट्रोल चोरीच्या संशयावरून चौघांकडून २० वर्षीय तरुणाची हत्या.

  • सिंहगड रोड येथे गणपती विसर्जन मिरवणूकदरम्यान झालेल्या वादातून हत्या

  • वाघोली लोहमार्ग येथे वडिलांना टाकल्या म्हटल्यामुळे एकाची दगडाने ठेचून हत्या

  • वानवडी येथे कॉलेजला जाणाऱ्या एका अल्पवयीन तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करत जीवघेणी हत्या

  • कोंढवा येथे मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला नावाच्या व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या.

Comments
Add Comment

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.