Delhi Metro : प्रवाशांची गैरसोय! केबल चोरीमुळे दिल्ली मेट्रोसेवेत विलंब

नवी दिल्ली : प्रवासासाठी सर्वाधिक आरामदायक, ट्रॅफिकच्या समस्येवर मात करणारी तसेच सुपरफास्ट धावणारी दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सेवेचा वेग मंदावला असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली मेट्रो लाईनवरील केबल चोरण्यात (Cable Theft) आल्या आहेत. त्यामुळे सध्या दिल्ली मेट्रो सेवा संथ गतीने धावत असून काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मोती नगर ते कीर्ती नगर दरम्यानच्या ब्लू लाईनवरील केबल चोरी झाली आहे. याचा फटका मेट्रोसेवेला बसल्यामुळे सर्व गाडवा धीम्या गतीने धावत आहेत. त्याचबरोबर दिल्ली-नोएडा दरम्यान कीर्ति नगर व मोती नगर मेट्रो स्टेशन दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (DMRC) करण्यात आले आहे.


त्याचबरोबर ब्लू लाईनवरील केबल चोरीचा प्रश्न रात्रीच्या कामकाजाचा कालावधी संपल्यानतरच सुटणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.




Comments
Add Comment

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश