४० टन वजनाच्या दगडाने घेतला ७ जणांचा बळी; तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाचा हाहाकार

तामिळनाडू: शनिवार पासून चेन्नईजवळ धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्याची दुर्दशा केली. सोसाट्याचा वारा आणि जोरदार सरींसोबत फेंगल वादळामुळे तामिळनाडूतील लोक त्रस्त झाली आहेत. घरांसोबत ,गाड्यांचेही नुकसान झाले आहे.



या अवकाळी पावसाने तिरुवन्नमलाई येथील एका टेकडीवरून भूस्खलन झाले. माती, दगडांचे ढिगारेच्या ढिगारे कोसळले. याच दरम्यान ४० टन वजनाचा दगड खाली आला आणि व्हीयूसी नगर च्या रस्त्यावर असलेल्या घरांवर पडला. त्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्यात ५ लहान मुलांचा समावेश असल्याचे कळते आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून ४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.तामिळनाडूचे उपमुखमंत्री उदयनीधी स्टॅलीन यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक