IND vs AUS: अ‍ॅडलेड कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

  39

मुंबई: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध(IND vs AUS) पर्थ कसोटीत २९५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये हा सर्वात मोठा विजय होता. या जबरदस्त विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आता दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला ओव्हलमध्ये खेळवला जाईल. हा कसोटी सामना पिंक बॉलने खेळवला जाईल यासाठी दोन्ही संघ तयारी करत आहेत.



ऑस्ट्रेलियन संघात २ नव्या खेळाडूंची एंट्री, हेझलवूड बाहेर


दरम्यान, दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे अ‍ॅडलेड कसोटीतून बाहेर झाला आहे. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी शानदार प्रदर्शन केले होते. त्यांने पहिल्या डावात २९ धावा देत ४ विकेट घेतल्या होत्या. यामुळे भारत १५० धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात १ विकेट मिळवला होता.


जोश हेझलवूडच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन अनकॅप्ड वेगवान गोलंदाज सीन एबॉट आणि ब्रेंड डोगेटच्या अ‍ॅडलेड कसोटी सामन्यासाठी संघात सामील केले आहे. डॉगेट आणि सीन एबॉटने आतापर्यंत कसोटीत पदार्पण केलेले नाही. एबॉटने ऑस्ट्रेलियासाठी २६ वनडे आणि २० टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. याच्या नावावर एकूण ५५ विकेट आहेत.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र