Skin care: थंडीत हातांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

  77

मुंबई: थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी पडते. या दिवसांमध्ये हातांचा ओलावा कायम राखण्यासाठी दिवसातून अनेक वेळा मॉश्चरायजरचा वापर केला जातो.


खूप गरम पाण्याने हात धुतल्याने त्वचा अतिशय रूक्ष तसेच निर्जीव होते. यामुळे थंड अथवा कोमट पाण्याने हात धुवा. यामुळे त्वचेतील ओलावा कायम राहील.


झोपण्याच्या आधी चांगल्या प्रकारचे हँड क्रीम लावा. यामुळे हातांची त्वचा रात्रभर नरम आणि मुलायम राहील.


थंडीत बाहेर जाताना सुती अथवा लोकरीचे कपडे घाला. यामुळे त्वचेचा थंडीपासून बचाव होईल. त्वचेला आतून ओलावा देण्यासाठी स्किन केअरमध्ये व्हिटामिन ई ऑईलचा वापर करा.


आठवड्यातून एकदा हलक्या स्क्रबच्या सहाय्याने हातांची सफाई करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल. त्यानंतर क्रीम लावण्यास विसरू नका.


थंडीच्या दिवसांतही हातांना सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. खासकरून तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीनचा वापर जरूर करा.


भरपूर पाणी प्या. यामुळे योग्य प्रमाणात शरीर हायड्रेट राहील तसेच त्वचा आतून हेल्दी राहील.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत