दररोज २ जीबी डेटासह २० जीबी डेटा मिळणार Free, Jioचा स्वस्त रिचार्ज

मुंबई: टेलिकॉम कंपनी जिओने(Jio) नुकतेच आपले प्लान्स महाग केले आहे. या दर वाढीमुळे जिओ युजर्स आता स्वस्त फायदेशीर असलेल्या प्लान्सच्या शोधात आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लानची माहिती देणार आहोत जे युजर्सला डेली डेटासह अतिरिक्त डेटाचीही सुविधा देतात. जाणून घेऊया या प्लानबद्दल...


जिओचा हा प्लान भरपूर प्रमाणात डेटा वापरण्यास देतो. जिओच्या या प्लानची किंमत ८९९ रूपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. या प्लानसोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.



इतकी आहे व्हॅलिडिटी


जिओच्या ८९९ रूपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओचा हा प्लान युजर्सला दररोज २ जीबी डेटा देतो. दरम्यान, या ऑफर अंतर्गत डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटी फ्री दिला जातो. या हिशेबाने ९० दिवसांची व्हॅलिडिटीसह हा प्लान तुम्हाला एकूण २०० जीबी डेटाचा अॅक्सेस मिळतो.



डेटा संपल्यानंतरही सुरू राहणार इंटरनेट


या प्लान आणि ऑफरमध्ये तुम्हाला डेटाची कमतरता होणार नाही. दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन @64 Kbps होतो. तर डेटाशिवाय जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. सोबतच दररोज तुम्हाला १०० फ्री एसएमएस पाठवू शकता.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा