Garlic Benefits: दररोज सकाळी खा कच्चा लसूण, होतील आश्चर्यकारक फायदे

  69

मुंबई: लसणाचा(Garlic Benefits) वापर भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. यासोबतच आरोग्यासाठीही लसूण खूप फायदेशीर आहे.


लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर असतो. सोबतच याच व्हिटामिन आणि पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामिन बी१, बी६, सी सोबतच मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आणि अनेक खनिजे असतात.


दररोज लसणीचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार दूर राहण्यास मदत होते. लसूण खाण्याची योग्य पद्धती सकाळी रिकाम्या पोटी खाणे. तुम्ही एका दिवसांत ३ ते ५ पाकळ्या लसणीचे सेवन करू शकता. हे खाल्ल्याने जर शरीरातून दुर्गंधी येत असेल तर लसूण सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून भिजवून सकाळी याचे सेवन करा.


जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉल अथवा हृदयाशी संबंधित आजार असतील तर लसूण रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. सर्दी खोकल्यामध्येही लसूण अतिशय फायदेशीर आहे. श्वासासंबंधित आजारांमध्ये लसणाचा फायदा होतो.



लसणाच्या वापरामुळे पचनतंत्रही मजबूत होते. यातील अनेक पोषकतत्वे जेवण पचवण्यास मदत करतात. लसणाचे सेवन केल्याने स्किन हेल्दी आणि चमकदार बनते. सोबतच लसणाचा केसांसाठीही फायदा होतो.


टीप - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक