Railway Updates: मुंबई-लातूर आणि बीदर एक्स्प्रेस डिसेंबरपासून कायमस्वरूपी

मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी (Railway Updates) मुंबई-लातूर (Mumbai-Latur) आणि मुंबई-बीदर (Bidar Express) या दोन गाड्यांचा विस्तार डिसेंबर महिन्यापासून कायमस्वरूपी करण्याचे ठरविले आहेत. डिसेंबर महिन्यापासून या दोन्ही गाड्या अतिरिक्त डब्यांसह चालणार आहेत.


सोलापूर विभागातून जाणाऱ्या मुंबई-लातूर व मुंबई- बीदर या दोन एक्स्प्रेसचा कायमस्वरूपी विस्तार करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ आणि २२१४३/२२१४४ यामध्ये कायमस्वरूपी तीन अतिरिक्त डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना दोन अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि एक अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहेत.



ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - लातूर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. १ डिसेंबरपासून आणि लातूर येथून ता. २ डिसेंबरपासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच


ट्रेन क्रमांक २२१४३/२२१४४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - बीदर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. ४ डिसेंबरपासून आणि बीदर येथून ता. ५ पासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच.

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.