जेवताना की जेवणानंतर? कधी प्यायले पाहिजे पाणी...घ्या जाणून

  71

मुंबई: प्रत्येक ठिकाणी जेवण वाढताना टेबलवर पाणी ठेवणे गरजेचे असते. अनेकदा घास घश्याला लागू शकतो त्यामुळे पाणी जेवताना ठेवले पाहिजे. मात्र अनेकांना जेवतानाही मध्येमध्ये पाणी पिण्याची सवय असते.

अनेकदा लोक जास्त पाणी प्यायल्यामुळे आपले जेवण संपवू शकत नाहीत. यामुळे असा सल्ला दिला जातो की जेवताना पाणी पिऊ नये. इतकंच नव्हे तर जेवताना पाणी प्यायलो तर त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. कारण यामुळे शरीरात भोजन व्यवस्थित पचत नाही.

जेवणादरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य


जेवताना आणि जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्न पचनास मदत होते. शरीरात हायड्रेशन कायम राखण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. पोटातून गॅस्ट्रिक अॅसिड प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन करतो. यामुळे जेवण पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम सक्रिय करण्यात आणि हानिकारक बॅक्टेरिया मारण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

जेवणासोबत पाणी पिण्याचे फायदे


पाणी प्यायल्याने अन्नाचे कण नरम होण्यास मदत मिळते. यामुळे पोटातील अन्न पचण्यास मदत मिळते. पाण्यामुळे पोट भरल्याभरल्यासारखे वाटते. यामुळे अधिक खाल्ले जात नाही आणि पोट साफ राहण्यासही मदत होते.
Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे