Assembly election result: निवडणुकीच्या जल्लोषादरम्यान लागली आग, नवनिर्वाचित आमदारांसह अनेक महिला जखमी

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले. निकाल घोषित केल्यानंतर राज्यातील चांदगड विधानसभा मतदार संघातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी विजय मिळवला. रात्री शिवाजी पाटील यांच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान अचानक मोठी आग लागली. यात पाटीलही जखमी झाले आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या जल्लोषाच्या वेळेस काही महिलाही जखमी झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर काही महिला महंगावमध्ये त्यांना ओवाळत होत्या. यावेळेस क्रेनमधून मोठ्या प्रमाणात गुलाल आरतीच्या थाळीवर पडला. यामुळे आग लागली.



अचानक लागलेल्या आगीने महिलाही जखमी


यानंतर आग अचानक पसरली. यात शिवाजी पाटील यांच्यासह काही महिलाही जखम झाल्या. चांदगड विधानसभा मतदार संघातून शिवाजी पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि एनसीपी शरद पवार गटातील उमेदवार होते. मात्र दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मात देत त्यांनी २१ हजार १३४ मतांनी निवडणूक जिंकली. दुसऱ्या स्थानावर अजित पवार यांच्या एनसीपी पक्षाचे राजेश पाटील होते.


?feature=share
Comments
Add Comment

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना

Nanded News : नांदेड हादरले! नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील