Horoscope: २ डिसेंबरला होणार शुक्राचे गोचर, पुढील २ महिने या राशी कमावणार खूप पैसे

मुंबई: २ डिसेंबरला शुक्र मकर राशीत सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी गोचर करणार आहे. शु्क्राला प्रेम आणि सुंदरतेचा कारग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्राचे गोचर खूप खास मानले जाते. असे म्हणतात की शुक्राच्या कृपेमुळे त्या व्यक्तीला जीवनात मान-सन्मान, पैसा आणि आर्थिक लाभ मिळतो.


जाणून घ्या शुक्रच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होत आहे.



मेष रास


शुक्रच्या गोचरमुळे मेष दहाव्या भावात जात आहे. करिअर प्रगतीपथावर राहील. अत्याधिक धनलाभ होईल. सोबतच नशिबाची साथ मिळेल. ही वेळ पैसा कमावण्यासाठी चांगली मानली जात आहे.



वृषभ रास


शुक्र वृषभ राशीच्या नवव्या भावात गोचर करत आहे. प्रत्येक कामात लाभ होतील. नव्या संधी प्राप्त होतील. खर्च नियंत्रणात राहील. लाभ आणि यश दोन्ही मिळतील.



कन्या रास


शुक्र कन्या राशीच्या पाचव्या भावात प्रवेश करतील. सर्व प्रयत्न यशस्वी ठरतील नोकरीत चांगली कामगिरी करू शकला. धनलाभाचे योग आहेत. नव्या लोकांशी ताळमेळ वाढेल.



तूळ रास


शुक्र तूळ राशीच्या चौथ्या भावात गोचर करतील. घर-कुटुंबाची साथ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आरोग्य चांगले राहील.

Comments
Add Comment

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष

'मनाचे श्लोक' चित्रपटाबाबत मृण्मयीचा मोठा निर्णय! 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर

टेक कंपनी गुगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील

तुंबाडची ७ वर्षे, सोहम शाह यांनी चित्रपटामागील स्वप्न उलगडले!

मुंबई : जेव्हा तुंबाड (२०१८) प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सर्व चित्रपट शैलींच्या सीमा तोडून स्वतःसाठी एक वेगळे

कबुतरांसाठी जैन मुनींची राजकारणात उडी

मुंबई  : मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या