Health Tips: डायबिटीज, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचा असेल तर मधामध्ये ही गोष्ट मिसळून खा

मुंबई: आयुर्वेदात मध आणि काळी मिरीचे सेवन फायदेशीर मानले जाते. थोडीशी काळी मिरी मधामध्ये मिसळून खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. हे दोन्ही औषधी गुणांनी भरलेले आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि मोसमी आजार बरे केले जाऊ शकतात.


मधामध्ये व्हिटामिन के, आर्यन, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी गरजेची व्हिटामिन आणि मिनरल्स असतात तर काळ्या मिरी आणि मधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. या गुणांमुळे मोसमी आजार, थंडीत सांधेदुखी, सूज आणि अनेक समस्यांचा इलाज करता येतो.


पोषकतत्वांचे भांडार असलेली काळी मिरी आणि मध डायबिटीज तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत होते. एक चमचा शुद्ध मधात एक चमचा वाटलेली काळी मिरी घ्या. हे चाटण खा. यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. यामुळे घश्यातील कफ, श्सासातील दुर्गंधी या समस्या बऱ्या होतात.


श्वासासंबंधित समस्यांमध्ये आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध, काळी मिरी तसेच तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करा. यामुळे श्वासासंबंधित समस्या कमी होऊ शकतात. यामुळे अॅलर्जीही दूर राहण्यास मदत होते. खासकरून अस्थमा आणि श्वासासंबंधित समस्यांनी पीडित लोकांना याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात