Health Tips: डायबिटीज, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचा असेल तर मधामध्ये ही गोष्ट मिसळून खा

  39

मुंबई: आयुर्वेदात मध आणि काळी मिरीचे सेवन फायदेशीर मानले जाते. थोडीशी काळी मिरी मधामध्ये मिसळून खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. हे दोन्ही औषधी गुणांनी भरलेले आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि मोसमी आजार बरे केले जाऊ शकतात.


मधामध्ये व्हिटामिन के, आर्यन, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी गरजेची व्हिटामिन आणि मिनरल्स असतात तर काळ्या मिरी आणि मधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. या गुणांमुळे मोसमी आजार, थंडीत सांधेदुखी, सूज आणि अनेक समस्यांचा इलाज करता येतो.


पोषकतत्वांचे भांडार असलेली काळी मिरी आणि मध डायबिटीज तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत होते. एक चमचा शुद्ध मधात एक चमचा वाटलेली काळी मिरी घ्या. हे चाटण खा. यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. यामुळे घश्यातील कफ, श्सासातील दुर्गंधी या समस्या बऱ्या होतात.


श्वासासंबंधित समस्यांमध्ये आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध, काळी मिरी तसेच तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करा. यामुळे श्वासासंबंधित समस्या कमी होऊ शकतात. यामुळे अॅलर्जीही दूर राहण्यास मदत होते. खासकरून अस्थमा आणि श्वासासंबंधित समस्यांनी पीडित लोकांना याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन