Anmol Bishnoi : मुंबई पोलिसांची कारवाई! लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अमेरिकेतून अटक

मुंबई : एनसीपी नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून (Lawrence Bishnoi Gang) गोळीबार करण्यात आला होता. तसेच लॉरेन्स बिश्नोईकडून सातत्याने सलमान खानला (Salman Khan) देखील जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत २५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला देखील अटक करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी आणि बाबा सिद्दिकीच्या हत्ये प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) फरार होताच त्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल बिश्नोई अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असल्याचे सांगितले. त्यांनतर माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला लवकरच भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, एजन्सीने २०२२ च्या दोन प्रकरणांमध्ये बिष्णोई विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये २०२२ साली पंजाबचा गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचाही समावेश असून याच्यावर अनमोल बिश्नोईवर (Anmol Bishnoi) १८ पेक्षाही अधिक गुन्हे नोंद आहेत.

Comments
Add Comment

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात

Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास