Health: तुम्हीही आळशीपणा करता का? आळशीपणामुळे दरवर्षी ३० लाख लोकांचा मृत्यू

मुंबई: बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे स्वत:ला फिट ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. खासकरून सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आरोग्याचा(Health) धोका वाढत चालला आहे. खासकरून हृदयाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. याचे खास करून शारिरीक हालचाल कमी होणे. ही काही एका देशाची नव्हे तर जगाची समस्या बनली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार शारिरीक हालचाल कमी होणे हे जगभरातील लोकांच्या मृत्यूचे चौथे कारण बनत आहे. या कारणामुळे दरवर्षी ३.२ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. कोरोना कालावधीत ही समस्या अधिक वाढली होती. कारण या दरम्यान शारिरीक हालचाल करणे शक्य नव्हते.


शारिरीक हालचाल राखण्यासाठी दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खरंच गरजेचे आहे का? अभ्यासानुसार एका दिवसांत ३८६७ पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका टळतो.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे