Health: तुम्हीही आळशीपणा करता का? आळशीपणामुळे दरवर्षी ३० लाख लोकांचा मृत्यू

  46

मुंबई: बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे स्वत:ला फिट ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. खासकरून सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आरोग्याचा(Health) धोका वाढत चालला आहे. खासकरून हृदयाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. याचे खास करून शारिरीक हालचाल कमी होणे. ही काही एका देशाची नव्हे तर जगाची समस्या बनली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार शारिरीक हालचाल कमी होणे हे जगभरातील लोकांच्या मृत्यूचे चौथे कारण बनत आहे. या कारणामुळे दरवर्षी ३.२ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. कोरोना कालावधीत ही समस्या अधिक वाढली होती. कारण या दरम्यान शारिरीक हालचाल करणे शक्य नव्हते.


शारिरीक हालचाल राखण्यासाठी दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खरंच गरजेचे आहे का? अभ्यासानुसार एका दिवसांत ३८६७ पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका टळतो.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी