Health: तुम्हीही आळशीपणा करता का? आळशीपणामुळे दरवर्षी ३० लाख लोकांचा मृत्यू

मुंबई: बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे स्वत:ला फिट ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. खासकरून सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आरोग्याचा(Health) धोका वाढत चालला आहे. खासकरून हृदयाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. याचे खास करून शारिरीक हालचाल कमी होणे. ही काही एका देशाची नव्हे तर जगाची समस्या बनली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार शारिरीक हालचाल कमी होणे हे जगभरातील लोकांच्या मृत्यूचे चौथे कारण बनत आहे. या कारणामुळे दरवर्षी ३.२ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. कोरोना कालावधीत ही समस्या अधिक वाढली होती. कारण या दरम्यान शारिरीक हालचाल करणे शक्य नव्हते.


शारिरीक हालचाल राखण्यासाठी दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खरंच गरजेचे आहे का? अभ्यासानुसार एका दिवसांत ३८६७ पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका टळतो.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि