CET Exam Syllabus : सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर; प्रश्न संख्येत झाला बदल!

  214

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे (Maharashtra Government) दरवर्षी सीईटी परीक्षा (CET Exam) घेण्यात येते. यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, अग्रिकल्चरसह एमबीए, एमसीए, बीसीए, बीएमएस बीबीए यासारख्या अभ्यासक्रमांसाठी घेत असलेल्या प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेण्यात येतात. सीईटी सेलने (CET Cell) आगामी शैक्षणिक सत्राची सुरुवात केली असून याबाबतचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. मात्र यंदा अभ्यासक्रमात काहीसा बदल (CET Exam Syllabus) करण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ सत्रात बीबीए-बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या प्रश्नसंख्येत बदल करण्यात आला आहे. ४० प्रश्नांच्या पेपरमध्ये ३० व ३० प्रश्न असणाऱ्या पेपरमध्ये ४० प्रश्न असणार आहेत. तसेच लॉजिकल रिझनिंग, अस्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वाण्टिटेटिव्ह अ टिट्यूड आणि व्हर्बल अबिलिटी या चार विषयांवर २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.


दरम्यान, ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड एमसीक्यू पध्दतीने होणार असून यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाहीत. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन शास्त्र विषयांसाठी जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी मुबलक वेळ उपलब्ध होणार आहे, असे सीईटी कक्षाने म्हटले आहे. (CET Exam Syllabus)

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक