Vastu Tips: घरात ठेवा या ३ शुभ गोष्टी, सुरू होईल सुवर्ण काळ

  94

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Tip) घरात जर तुम्हाला आनंदीआनंद हवा असेल तर काही गोष्टी ठेवणे गरजेचे असते. ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही.


या गोष्टी घरात ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. कुटुंबात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. नारळ ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.


वास्तुशास्त्रानुसार घरातील पुजा घरात नेहमी नारळ ठेवलेला असल्यास आर्थिक समस्या येत नाहीत. यासोबतच घरात सकारात्मकता कायम राहते. घरात राहणाऱ्या लोकांची नेहमी प्रगती राहते.


वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आनंद ठेवण्यासाठी मोरपंख ठेवणेही फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे सगळ्यात उत्तम मानले जाते. अशा घरात कोणतेही संकट येत नाही.


घरात गणपतीची मूर्तिमा ठेवणे शुभ असते. विघ्नहर्ता बाप्पा भक्तांच्या प्रत्येक समस्या दूर करतात.

Comments
Add Comment

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त