Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

  119

मुंबई: हळदीचा वापर अनेक शतकांपासून आरोग्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चांगले आरोग्य प्राप्त करणयासाठी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी(Turmeric Water) पिण्याचा प्रयत्न करा. जाणून घ्या याचे काय फायदे होतात.



हळदीचे पाणी पिण्याचे फायदे


इम्युनिटी वाढते - हळदीचा वापर अनेक शतकांपासून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. याशिवाय दर दिवशी हळदीचे पाणी पित असाल तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार नाही. यामुळे आरोग्य स्वस्थ राखताना संक्रमणाशी लढण्यास मदत मिळेल.


पाचनशक्ती सुधारते- हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास पचनसंस्था सुधारते. तसेच गॅसची समस्या कमी होते. याशिवाय यात अँटी इन्फ्लामेंटरी गुण आढळतात. यामुळे पाचन सुधारते.


ब्लड शुगर कमी होते - दर दिवशी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेहांच्या रुग्णासाठी हे फायदेशीर आहे.


हृदयरोगाची जोखीम कमी होते - हळदीचे पाणी(Turmeric Water) नियमित प्यायल्याने हृदयरोगाची जोखीम कमी होते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे