Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

  90

मुंबई: हळदीचा वापर अनेक शतकांपासून आरोग्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चांगले आरोग्य प्राप्त करणयासाठी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी(Turmeric Water) पिण्याचा प्रयत्न करा. जाणून घ्या याचे काय फायदे होतात.



हळदीचे पाणी पिण्याचे फायदे


इम्युनिटी वाढते - हळदीचा वापर अनेक शतकांपासून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. याशिवाय दर दिवशी हळदीचे पाणी पित असाल तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार नाही. यामुळे आरोग्य स्वस्थ राखताना संक्रमणाशी लढण्यास मदत मिळेल.


पाचनशक्ती सुधारते- हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास पचनसंस्था सुधारते. तसेच गॅसची समस्या कमी होते. याशिवाय यात अँटी इन्फ्लामेंटरी गुण आढळतात. यामुळे पाचन सुधारते.


ब्लड शुगर कमी होते - दर दिवशी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेहांच्या रुग्णासाठी हे फायदेशीर आहे.


हृदयरोगाची जोखीम कमी होते - हळदीचे पाणी(Turmeric Water) नियमित प्यायल्याने हृदयरोगाची जोखीम कमी होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी