Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

  81

मुंबई: हळदीचा वापर अनेक शतकांपासून आरोग्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चांगले आरोग्य प्राप्त करणयासाठी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी(Turmeric Water) पिण्याचा प्रयत्न करा. जाणून घ्या याचे काय फायदे होतात.



हळदीचे पाणी पिण्याचे फायदे


इम्युनिटी वाढते - हळदीचा वापर अनेक शतकांपासून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. याशिवाय दर दिवशी हळदीचे पाणी पित असाल तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार नाही. यामुळे आरोग्य स्वस्थ राखताना संक्रमणाशी लढण्यास मदत मिळेल.


पाचनशक्ती सुधारते- हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास पचनसंस्था सुधारते. तसेच गॅसची समस्या कमी होते. याशिवाय यात अँटी इन्फ्लामेंटरी गुण आढळतात. यामुळे पाचन सुधारते.


ब्लड शुगर कमी होते - दर दिवशी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेहांच्या रुग्णासाठी हे फायदेशीर आहे.


हृदयरोगाची जोखीम कमी होते - हळदीचे पाणी(Turmeric Water) नियमित प्यायल्याने हृदयरोगाची जोखीम कमी होते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर