Turmeric Water: सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर आहे का?

मुंबई: हळदीचा वापर अनेक शतकांपासून आरोग्यासाठी केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीराची सूज कमी होते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चांगले आरोग्य प्राप्त करणयासाठी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी(Turmeric Water) पिण्याचा प्रयत्न करा. जाणून घ्या याचे काय फायदे होतात.



हळदीचे पाणी पिण्याचे फायदे


इम्युनिटी वाढते - हळदीचा वापर अनेक शतकांपासून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. याशिवाय दर दिवशी हळदीचे पाणी पित असाल तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार नाही. यामुळे आरोग्य स्वस्थ राखताना संक्रमणाशी लढण्यास मदत मिळेल.


पाचनशक्ती सुधारते- हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास पचनसंस्था सुधारते. तसेच गॅसची समस्या कमी होते. याशिवाय यात अँटी इन्फ्लामेंटरी गुण आढळतात. यामुळे पाचन सुधारते.


ब्लड शुगर कमी होते - दर दिवशी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेहांच्या रुग्णासाठी हे फायदेशीर आहे.


हृदयरोगाची जोखीम कमी होते - हळदीचे पाणी(Turmeric Water) नियमित प्यायल्याने हृदयरोगाची जोखीम कमी होते.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर