Solapur Airport : सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास होणार सुसाट! 'या' तारखेपासून सुरु होणार हवाईसेवा

सोलापूर : सोलापूरकरांचे बहुप्रतीक्षित विमानतळ (Solapur Airport) प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. लवकरच सोलापूर विमानतळाहून उड्डाण होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा (Mumbai-Goa) शहरांसाठी थेट उड्डाणांचा समावेश असणार आहे. (Solapur Airlines) त्यामुळे सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास अवघ्या काही तासात पार पडणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली.



कसे असेल वेळापत्रक?


मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक



  • सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमान उडणार असून ते मुंबईत १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.

  • तसेच मुंबईहून सोलापूरसाठी विमान दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी उडणार असून सोलापूरला ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.


गोवासाठी उड्डाण वेळापत्रक



  • सोलापूरहून गोवा येथे जाण्यासाठी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल व दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी गोव्यात पोहोचणार.

  • तर गोवा येथून सोलापूरला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान उडणार असून ते सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सोलापूरात पोहोचेल. (Solapur Airport)

Comments
Add Comment

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले