Solapur Airport : सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास होणार सुसाट! 'या' तारखेपासून सुरु होणार हवाईसेवा

  166

सोलापूर : सोलापूरकरांचे बहुप्रतीक्षित विमानतळ (Solapur Airport) प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. लवकरच सोलापूर विमानतळाहून उड्डाण होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा (Mumbai-Goa) शहरांसाठी थेट उड्डाणांचा समावेश असणार आहे. (Solapur Airlines) त्यामुळे सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास अवघ्या काही तासात पार पडणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली.



कसे असेल वेळापत्रक?


मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक



  • सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमान उडणार असून ते मुंबईत १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.

  • तसेच मुंबईहून सोलापूरसाठी विमान दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी उडणार असून सोलापूरला ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.


गोवासाठी उड्डाण वेळापत्रक



  • सोलापूरहून गोवा येथे जाण्यासाठी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल व दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी गोव्यात पोहोचणार.

  • तर गोवा येथून सोलापूरला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान उडणार असून ते सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सोलापूरात पोहोचेल. (Solapur Airport)

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक