IND Vs SA : आज तिसऱ्या टी-२०मध्ये भारताची परीक्षा

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ(IND Vs SA )यांच्यात ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तर तिसरा सामना आज १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे.


हे मैदान भारतासाठी अनलकी ठरले आहे. अशातच संघासाठी येथील रेकॉर्ड धोक्याची घंटा ठरू शकतात. या मैदानावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनपासून वाचून राहिले पाहिजे.



सेंच्युरियनमध्ये भारताचे अपयश


खरंतर, भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर केवळ एक टी-२० सामना खेळला आहे. २१ फेब्रुवारी २०१८मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ६ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. क्लासेनला त्या वेळेस प्लेयर ऑफ द मॅच निवडण्यात आले होते.



क्लासेनची जबरदस्त खेळी


त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ४ बाद १८८ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने ४८ बॉलमध्ये ७९ धावांची खेळी केली होती. तर महेंद्रसिंग धोनीने २८ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाने १८.४ षटकांत ४ विकेट गमावत सामना जिंकला होता.

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे