Tulsi Vivah: तुलसी विवाहाला चुकूनही करू नका या ५ चुका

मुंबई: यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबरला तुलसी विवाह(Tulsi Vivah) केला जाणार आहे. यादिवशी तुळस आणि शालिग्रामचा विवाह लावला जातो. शास्त्रानुसार तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही चुका करण्यापासून वाचले पाहिजे. या चुकीचे परिणाम वाईट होऊ शकतात.


तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडली नाही पाहिजेत. जर तुळशीचा वापर असेल तर आधीच तोडून ठेवा.


तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या जवळपास घाण असता कामा नये. तुळशीच्या जवळ चपला अथवा कचरा टाकू नये.


या दिवशी तुळशीला खराब हातांनी स्पर्श करू नये. नाहीतर भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. तुळशीला स्पर्श करण्याआधी हात जरूर धुवा.


या दिवशी तुलसी मातेची पुजा काळे कपडे घालून करू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.


तुलसी विवाहाच्या दिवशी घरात लसूण-कांद्यासारख्या तामसी पदार्थांचा वापर करू नये. सात्विकतेबाबत खास काळजी घ्या.


तुलसी विवाहाच्या(Tulsi Vivah) दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावा. आई लक्ष्मी मंत्राचा जप करा आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करा.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे