Tulsi Vivah: तुलसी विवाहाला चुकूनही करू नका या ५ चुका

  120

मुंबई: यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबरला तुलसी विवाह(Tulsi Vivah) केला जाणार आहे. यादिवशी तुळस आणि शालिग्रामचा विवाह लावला जातो. शास्त्रानुसार तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही चुका करण्यापासून वाचले पाहिजे. या चुकीचे परिणाम वाईट होऊ शकतात.


तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडली नाही पाहिजेत. जर तुळशीचा वापर असेल तर आधीच तोडून ठेवा.


तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या जवळपास घाण असता कामा नये. तुळशीच्या जवळ चपला अथवा कचरा टाकू नये.


या दिवशी तुळशीला खराब हातांनी स्पर्श करू नये. नाहीतर भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. तुळशीला स्पर्श करण्याआधी हात जरूर धुवा.


या दिवशी तुलसी मातेची पुजा काळे कपडे घालून करू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.


तुलसी विवाहाच्या दिवशी घरात लसूण-कांद्यासारख्या तामसी पदार्थांचा वापर करू नये. सात्विकतेबाबत खास काळजी घ्या.


तुलसी विवाहाच्या(Tulsi Vivah) दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावा. आई लक्ष्मी मंत्राचा जप करा आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करा.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर

मनोज जरांगेंची २९ ऑगस्टला 'चलो मुंबई'ची हाक

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या

दोन लाखांच्या बनावट नोटासह तिघे जेरबंद ; राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी : राहुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री शहराच्या हद्दीत मोठी कारवाई करत दोन लाख रुपयांच्या २०० व

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने