Tulsi Vivah: तुलसी विवाहाला चुकूनही करू नका या ५ चुका

मुंबई: यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबरला तुलसी विवाह(Tulsi Vivah) केला जाणार आहे. यादिवशी तुळस आणि शालिग्रामचा विवाह लावला जातो. शास्त्रानुसार तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही चुका करण्यापासून वाचले पाहिजे. या चुकीचे परिणाम वाईट होऊ शकतात.


तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडली नाही पाहिजेत. जर तुळशीचा वापर असेल तर आधीच तोडून ठेवा.


तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या जवळपास घाण असता कामा नये. तुळशीच्या जवळ चपला अथवा कचरा टाकू नये.


या दिवशी तुळशीला खराब हातांनी स्पर्श करू नये. नाहीतर भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. तुळशीला स्पर्श करण्याआधी हात जरूर धुवा.


या दिवशी तुलसी मातेची पुजा काळे कपडे घालून करू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.


तुलसी विवाहाच्या दिवशी घरात लसूण-कांद्यासारख्या तामसी पदार्थांचा वापर करू नये. सात्विकतेबाबत खास काळजी घ्या.


तुलसी विवाहाच्या(Tulsi Vivah) दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावा. आई लक्ष्मी मंत्राचा जप करा आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करा.

Comments
Add Comment

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची

विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या